शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

आर्थिक अडचणींमुळे खेळाडूंची प्रगती खुंटू देणार नाही --पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 23:01 IST

कोल्हापूर : आर्थिक स्थितीमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची प्रगती खुंटणार नाही

कोल्हापूर : आर्थिक स्थितीमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची प्रगती खुंटणार नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

कणेरीतील सिद्धगिरी संस्थानतर्फे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्या चेतना उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी सिद्धगिरी संस्थान येथे भेट दिली यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील यांनी विद्या चेतना प्रकल्पांतर्गत जिल्हाभर सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला. त्यात अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडा कौशल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

यावेळी त्यांनी क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाºया मुलांचा अधिक विकसित करण्यासाठी त्यांच्यावर विशेष लक्ष द्या, ग्रामीण भागातील मुलांमध्ये प्रचंड मोठी ऊर्जा व क्षमता असते. आर्थिक अडचण आहे म्हणून कोणत्याही गुणवंत खेळाडूची प्रगती खुंटणार नाही. याबाबत लक्षपूर्वक प्रयत्न करण्यात येतील. विद्या चेतना प्रकल्पांतर्गत काम करणाºयांना विमा पॉलिसीचे संरक्षण देण्यात येईल.’ असे त्यांनी सांगितले.

नव्याने सुरू करण्यात येणाºया सिद्धगिरी प्रज्ञा विकास या दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन महिने विशेष प्रशिक्षण देण्यासाठी सुरू करण्यात येणाºया उपक्रमामध्ये यावर्षी १०० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारा खर्चासाठीही मदत करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

सिद्धगिरी संस्थान अंतर्गतच सुशिक्षित बेरोजगार शेतकºयांना शेडनेटद्वारे सेंद्रीय पद्धतीने उत्पादन घेण्यासाठी प्रति ५ गुंठ्याला २ लाख ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. या शेतकºयांना सेंद्रीय शेतीबाबतचे सर्व प्रशिक्षण देऊन त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला दराची हमी देण्यात येईल. शेतकºयांनी होणाºया फायद्यातून दिलेल्या अर्थसहाय्यापैकी अर्धी रक्कम परत केल्यानंतर अन्य शेतकºयांना याच पद्धतीने मदत करण्यात येईल. या उपक्रमाची यशस्विता सिद्ध झाल्यानंतर हा उपक्रम मराठवाड्यात राबविला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.